सुतार समाजाचा इतिहास भाग-१
पौराणीक दृष्ट्या प्रभू विश्वकर्मा (पंचमुखी विश्वकर्मा) ने लौकीक अर्थाने पाच मुलांना जन्म दिला जे स्वतःला जहांगीड ब्राम्हण समजतात. पूर्वी आम्ही सर्वात उच्च जातीचे अशी चढाओढ असायची त्या मनोवृत्तीतून हे स्वार्थी पालुपद लावून घेतलेले असावे. आता पण ती प्रवृत्ती आहे. पण सरकारी सवलत उपटताना मात्र मी खालच्या जातीचा असे सुतारा मध्येच नाही तर इतर सर्व जातीत आहे.
तर हे पाच मुलं असे
१) मनू (लोहार) २) मयाजी (सुतार) ३) शिल्पकार (पाथरवट) ४) तांबट (कासार) ५) देवज (सोनार)
वास्तव- मानसाचा मेंदू विकसीत होण्याचा काळ साधारण २७ लक्ष वर्षापूर्वीचा आहे. सर्वात जास्त शरीराच्या वजनाच्या प्रमाणात माणसाचा मेंदू विकसीत आहे म्हणून तो उन, वारा,पाऊस व नैसर्गिक आपत्ती साठी निवारा म्हणून गुहेत रहायला लागला.
शिकारी साठी दगडी अवाजारं बनवली, त्या दगडांना आकार दिला यालाच पाषाणयुग (stone-age) म्हणतात.
मग दगडाला आकार देणारा पाथरवट हि जातं तेव्हा होती का ?
प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार दगडाची अवजारे , पाणी साठवायची भांडी तयार केली कोणी एका जातीने तयार करून इतरांना आजचा सारखे विकून व्यापार केला असे त्याकाळी शक्य नव्हते. व्यापारीकरण ताम्रयुगात पण नव्हते.
पुढील भागात ताम्रयुग बद्दल म्हणजेच (तांबट-कासार) थोडक्यात जाणून घेऊ.
चिकीत्सक बना, विवेकी बना....
तर हे पाच मुलं असे
१) मनू (लोहार) २) मयाजी (सुतार) ३) शिल्पकार (पाथरवट) ४) तांबट (कासार) ५) देवज (सोनार)
वास्तव- मानसाचा मेंदू विकसीत होण्याचा काळ साधारण २७ लक्ष वर्षापूर्वीचा आहे. सर्वात जास्त शरीराच्या वजनाच्या प्रमाणात माणसाचा मेंदू विकसीत आहे म्हणून तो उन, वारा,पाऊस व नैसर्गिक आपत्ती साठी निवारा म्हणून गुहेत रहायला लागला.
शिकारी साठी दगडी अवाजारं बनवली, त्या दगडांना आकार दिला यालाच पाषाणयुग (stone-age) म्हणतात.
मग दगडाला आकार देणारा पाथरवट हि जातं तेव्हा होती का ?
प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार दगडाची अवजारे , पाणी साठवायची भांडी तयार केली कोणी एका जातीने तयार करून इतरांना आजचा सारखे विकून व्यापार केला असे त्याकाळी शक्य नव्हते. व्यापारीकरण ताम्रयुगात पण नव्हते.
पुढील भागात ताम्रयुग बद्दल म्हणजेच (तांबट-कासार) थोडक्यात जाणून घेऊ.
चिकीत्सक बना, विवेकी बना....
यात प्रत्येकी ९६ कुळ आहेत.
चाकाचा शोध लागलेला नव्हता म्हणून मातीची भांडी पण नव्हती. माणसाने दगडातच खोलगट आकार देऊन पाणी साठवले.
तर जातीचा उगम हा फार अलीकडचा म्हणून शिलावट हा पौराणीक कथेतला विश्वकर्मा पुत्र पुराणातच शोभून दिसतो.
एक लक्षात घ्या प्रत्येक युगात लाखो वर्षाच अंतर आहे. मग काय पाथरवट व तांबट या दोन भावांमध्ये लाख वर्षाचं अंतर आहे ?
क्रमशः
दिनेश मोरे✍